अमरावती : एकीकडे शेतकऱ्यांच्या घरात हरभरा पडून असताना दुसरीकडे ‘नाफेड’ हरभरा खरेदी बंद करण्याचे आदेश देते. त्यामुळे या ‘ईडी’ सरकारचे हे चाललंय काय? असा सवाल करीत कॉंग्रेसच्या आमदार व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथील खरेदी विक्री संघाला भेट दिली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा