यवतमाळ : सोमवारी सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी होत असताना जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात चुरमुरा येथे अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी झाडावर वीज कोसळली. यात झाडाखाली बकऱ्यांचा कळप आडोशाला थांबला होता. या कळपावर वीज कोसळून २१ बकऱ्या जागीच ठार झाल्या. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा