यवतमाळ : मराठा समाजाच्या आरक्षणांसदर्भातील प्रलंबित बाबी पूर्ण कराव्या, यासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी (जि. जालना) येथे आमरण उपोषण सुरू केले होते. गुरूवारी त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र हे उपोषण सुरू असताना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी राज्यपालांना पत्र लिहून, ‘मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला सूचित करावे,’ अशी विनंती केली. खा. संजय देशमुख यांच्या पत्रामुळे जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा