यवतमाळ – जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यातील राजकीय वैमनस्य ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हमरीतुमरीवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापासून या दोन्ही नेत्यांत सुरू झालेले शीतयुद्ध आता थेट रस्त्यावर पोहोचले आहे. भावना गवळी समर्थकांनी दारव्हा शहरात संजय राठोड यांना अप्रत्यक्षपणे आव्हान देणारे फलक लावल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा