जळगाव शहरातील रस्त्यांसाठी २०० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथे मंत्रालयात आयोजित बैठकीत केल्यानंतर ती लगेच मान्य झाली असून सहा महिन्यांत हा निधी मिळणार आहे.ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या पुढाकाराने मुंबई येथे मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे या आमदारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत येत्या सहा महिन्यांत शहरातील रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय झाला आहे. शहरातील रस्त्यांची दैना झाली असून, खड्डेमय रस्त्यांनी जळगावकर त्रस्त झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा