नाशिक – बागलाण तालुक्यातील रातीर येथील जिल्हा परिषद शाळेतील सहावीची विद्यार्थिनी मानसी अहिरे हिचा कर्करोगाने मंगळवारी मृत्यू झाला. मृत्युपूर्वी तिने लिहिलेल्या पत्रात शाळा आणि शिक्षकांप्रति व्यक्त केलेल्या भावनेने सारेच गहिवरले आहेत. उपचारादरम्यान, शाळा बुडत असल्याची तिला खंत होती. शाळेची खूप आठवण येत असली तरी नाईलाज असल्याचे तिचे शेवटचे शब्द शिक्षणाची उर्मी दर्शवित होते. गेल्यावर्षी सहलीला जाण्याची तिची तीव्र इच्छा होती. परंतु, आजारपणामुळे ती अपूर्णच राहिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा