कृषी पिकांना भाव मिळेलच याची हमी नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकीकडे कृषिपूरक व्यवसायांकडे वळण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. परंतु, जिल्हा बँकेकडून त्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. ‘फार्म हाऊस’साठी अर्थसाह्य देणारी जिल्हा बँक कृषी पर्यटन केंद्रासाठी मात्र कोणत्याही प्रकारच्या कर्जाची व्यवस्था करीत नाही, अशी खंत कोकण कृषी पर्यटन विकास संस्था व ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम एजंटस ऑर्गनायझेशन ऑफ नाशिक (तान) या संस्थेचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा