नाशिक – आक्रमक झालेल्या बैलाला नियंत्रणात आणण्यासाठी पशू संवर्धन, वन विभागासह ग्रामस्थांना अक्षरश: रात्रीचा दिवस करावा लागला. त्र्यंबकेश्वरलगतच्या शिरसगाव येथे घडलेल्या या घटनेत पहाटे भुलीचे दुसरे इंजेक्शन डागल्यानंतर काही वेळात बैलाला जाड दोरखंडाने बांधता आले. परंतु, रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. शेतीच्या कामांची लगबग सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यावर जणू आभाळ कोसळले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा