नाशिक : केंद्र सरकारने अकस्मात निर्यात बंदी लागू केल्यानंतर शुक्रवारी कांद्याच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी लिलाव बंद पाडत आंदोलन केले. चांदवड येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दुसरीकडे नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा