जळगाव – अंकलेश्वर ते बर्हाणपूर या महामार्ग चौपदरीकरण कामाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी शासनस्तरावर भूसंपादनाबाबत जिल्ह्यात सक्षम प्राधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे कामास गती मिळण्याच्या हालचाली, तर दुसरीकडे चौपदरीकरणातून रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा या शहरांना वगळल्यामुळे परिसरातून जोरदार विरोध होऊ लागला आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदनातून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा