नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदुषण रोखण्यासाठी ग्रामीण भागात नदीकाठावरील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. ग्रामीण भागातील गोदावरी नदीपात्रामधील पानवेलींविषयीही आढावा घेण्यात आला. गोदावरी नदी प्रदुषण संदर्भात जिल्हा परिषदस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, निफाडचे गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, नाशिकचे सहायक गटविकास अधिकारी रघुनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा