नाशिक – कांद्याचे सरासरी भाव क्विंटलला १७०० रुपयांपर्यंत घसरल्याने सोमवारी विविध शेतकऱ्यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडून जलकुंभावर चढत आंदोलन केले. आंदोलनामुळे २० टक्के निर्यात शुल्क हटविण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. कृषिमंत्र्यांचे स्वीय सहायक आणि माजीमंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा