जळगाव – हवामानावर आधारित फळ पीकविमा अर्थात केळी पीकविमा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. संबंधित रक्कम मंजूर असूनही पीकविम्यास पात्र जिल्ह्यातील १० हजार ६१९ उत्पादकांना विविध कारणे देत लाभापासून विमा कंपनीकडून हेतुपुरस्सरपणे वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली असून, १९ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरुन नांगर फिरवू, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा