नाशिक : जातीनिहाय जनगणनेचा विषय राजकीय पटलावर चर्चेत असताना भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र प्रदेश संस्थेच्यावतीने शहरातील इंदिरानगर, पाथर्डीफाटा, गोविंदनगर, बोधलेनगर, सराफबाजार भागात सुमारे १२०० घरांची खानेसुमारी करण्यात आली. या माध्यमातून साडेचार ते पाच हजार बांधवांची जनगणना झाली. संपूर्ण जिल्ह्यात समाजबांधवांची खानेसुमारी करण्याचा संस्थेचा मानस आहे. या माध्यमातून समाजाची ताकद कुठल्या भागात आहे, निवडणुकीत त्याचा कसा उपयोग होईल, शासकीय सवलतींचा लाभ मिळतो की नाही, यावर मंथन करता येणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा