लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : देवळा तालुक्यातील वाजगाव येथे रविवारी सकाळी १० वाजता शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ३० ट्रॉली भरेल इतका गुरांचा चारा खाक झाल्याने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. ऐन टंचाईत शेतकऱ्याला हा मोठा फटका बसला आहे.घटनास्थळी आ. डॉ. राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर दिला व भरपाई मिळून देण्याचे आश्वासन दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा