नाशिक : चालू रब्बी हंगामात केंद्र सरकार पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून ९८ टक्के कांदा महाराष्ट्रातून आणि त्यातही ९० टक्के एकट्या नाशिकमधून खरेदी केला जाईल. शेतकरी पूर्वनोंदणी करून पहिल्यांदा या प्रक्रियेत आपला कांदा सरकारला विकू शकतील. त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम वर्ग केली जाईल. या योजनेसाठी सरकार एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निर्यात बंदीची मुदत वाढविल्याने शेतकऱ्यांमधील नाराजी कमी करण्यासाठी आचारसंहितेत सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे योजनेच्या प्रचाराला लागल्याचे उघड होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा