नाशिक: राज्यात गेल्यावेळी लोकसभेच्या जिंकलेल्या जागा राष्ट्रवादी लढणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली घोषणा ही भाजपची भूमिका आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला संपविण्याच्या षडयंत्राचा तो एक भाग आहे. संघाचे षडयंत्र असेच कपटी असते, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. पराभूत करू शकत नाही, त्यांचे पक्ष फोडा, त्यातून काही साध्य होत नसेल तर, मग संबधित पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे चरित्र्यहनन करा, अशी भाजपची नीती आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेने काही देश, त्यातील नेत्यांवर खोटे आरोप, हल्ले करण्यासाठी असेच धोरण अवलंबल्याचा दाखला राऊत यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा