नाशिक : शहरात खून, दरोडा, सोनसाखळी खेचून नेणे, वाहन चोरी, घरफोडी आदी गुन्ह्य़ांमध्ये २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये घट झाल्याची माहिती अलीकडेच पोलिसांनी दिली होती. या काळात गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही वाढल्याची आकडेवारी दिली गेली. त्यात निश्चितच तथ्य आहे. परंतु गतवर्षीची स्थिती २०१९ मध्ये कायम राहील काय, याबद्दल अनेकांना साशंकता आहे. महिनाभरात सहा खून झाले. रस्त्यावर लूटमार, महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या प्रकारात भ्रमणध्वनीची भर पडली. वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. चारचाकी वाहनाच्या काचा फोडून चीजवस्तू लंपास होतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा