लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक – धरणे तुडूंब भरलेली असताना महानगरपालिकेच्या वितरण प्रणालीतील गोंधळामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जलवाहिन्या व प्रणालीतील दोष आधी युद्ध पातळीवर दूर करावेत, जलकुंभ किती प्रमाणात भरले जातात, पाणी कसे सोडले जाते, याची पडताळणी करुन पाणी पुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, तोपर्यंत नागरिकांना सल्ले देऊ नयेत, असे टिकास्त्र भाजप आमदारांनी मनपा प्रशासनावर सोडले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा