नाशिक – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा कमी होऊ लागला आहे. मार्चच्या प्रारंभीच जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांतील जलसाठा ५९ टक्क्यांवर आला आहे. १५ धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक तर नऊ धरणात त्यापेक्षा कमी जलसाठा आहे. येवला तालुक्यातील तीन गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा