नाशिक – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी खोलवर चर खोदलेला आहे. असे असताना टंचाईच्या सावटात पुन्हा एकदा चर खोदण्याच्या नावाखाली उधळपट्टीचा डाव रचण्यात आल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात महानगरपालिकेचे नुकसान टाळण्यासाठी आयुक्तांनी लक्ष द्यावे, आवश्यकता भासल्यास मनपाच्या यंत्रसामग्रीचा वापर करून धरणातील गाळ काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा