नाशिक : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून काढण्यात येणारा गाळ स्थानिक शेतकऱ्यांऐवजी बांधकाम व्यावसायिकांना प्रामुख्याने वितरित केला जात असल्याची तक्रार होत आहे. वाहतूक भाडे देण्याची तयारी दर्शवूनही वाहतूकदार शेतकऱ्यांच्या शेतात गाळ वाहून नेत नाहीत. त्यांना जुमानत नाहीत. धरणातील गाळ बांधकाम व्यावसायिकांचे विविध भागातील बांधकाम, भूखंड वा जमिनीत भर टाकण्यासाठी जास्त वाहतूक भाडे आकारून वाहून नेला जातो. या उपक्रमाचा शेतकऱ्यांना कुठलाही लाभ होत नसल्याने गाळ काढण्याचे काम त्वरित थांबविण्याची मागणी गंगावऱ्हे-सावरगांव ग्रामस्थांसह आसपासच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा