जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीशी संघर्ष करण्याची तयारी असल्यास बरेच काही करता येणे शक्य होते, याचा धडा जिल्हा खो-खो संघटनेने घालून दिला आहे. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सुमारे ५० हजार रूपये खर्च करून संघटनेने तयार केलेल्या खो-खो मैदानाची मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने वाताहात झाली. संपूर्ण स्टेडियममध्ये आठवडय़ापेक्षा अधिक दिवस पाणी साचल्याने संघटनेने मैदानावर केलेला खर्च अक्षरश: पाण्यात गेला. या संकटामुळे खचून न जाता संघटनेने महिन्यापेक्षा कमी कालावधीत पुन्हा एकदा खो-खो मैदान उभे केले असून यावेळी ते पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि सुविधायुक्त होईल याकडे लक्ष देण्यात आले आहे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा