धुळे: पाच दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ८२ गावे बाधित झाले असून एकूण २४२.४० हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ४९८ शेतकर्यांना त्याचा फटका बसला आहे. या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार ६३ टक्के पंचनामे झाले असून लवकरच हा अहवाल मदतीसाठी पाठविला जाणार, अशी माहिती कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कुर्बान तडवी यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा