जळगाव : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे पंचामृत राज्यातील विविध भागांत शिंपडले. परंतु, सरकार मध्ये दोन खंदे मंत्री आणि सरकारला पाठिंबा देणारे सात आमदार असतानाही जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला फारसे काही आलेच नाही. भुसावळ येथे ग्रीन हायड्रोजननिर्मिती प्रकल्प सौरऊर्जेवर उभारण्यासह नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याची सिंचन पातळी वाढविण्यासाठी निधीची तरतूद केली. मात्र, निधीची अपेक्षा असलेल्या जळगाव विमानतळासह पर्यटन क्षेत्र आणि एमआयडीसीला वगळले गेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा