नाशिक: शहरी भागातील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याने गोदावरीसह राज्यातील अनेक प्रमुख नद्या पानवेलींच्या (जलपर्णी) विळख्यात सापडल्या आहेत. दुषित पाण्यात फोफावणाऱ्या आणि परिसरात दुर्गंधी पसरविण्यास कारक ठरलेल्या पानवेलींच्या निर्मूलनासाठी अनेक उपाय अयशस्वी ठरल्याने आता तणनाशक फवारणीद्वारे गोदावरीतील पानवेलींच्या उच्चाटनाचा मार्ग अनुसरला जाणार आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (निरी) सहकार्याने महानगरपालिका प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबविण्याच्या तयारीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा