जळगाव – कापूस आणि केळी पीकविम्याची नुकसानभरपाई मिळावी, उसाला प्रतिटन तीन हजारांचा भाव, कापसाला प्रतिक्विंटल १५ हजारांचा हमीभाव मिळावा, केळी, पपईसह इतर सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची आडत बंद करा, कृषिपंपास १२ तास वीज यांसह विविध मागण्यांसाठी बुधवारी चोपडा येथे शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्रात सरकार कोणाचेही असो, त्यांनी आतापर्यंत वेळोवेळी निर्यातबंदी करून शेतमालाचे दर पाडण्याचे पाप केल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा