अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या बळीराजाला आता थोड्याफार उत्पादित पांढर्या सोन्याच्या अर्थात कापूसचोरीच्या घटनांमुळे दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कापूसवेचणीही सुरू आहे. शेतांमधून कापूसचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने बळीराजांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी भुरट्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करीत चोरीचा कापूस घेणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्यांमधून करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा