नंदुरबार : नर्मदा काठावरील आदिवासी बांधवांसाठी १७ वर्षांपासून आरोग्यदायिनी ठरलेले नंदुरबार जिल्ह्यातील तरंगते दवाखाने अंतिम घटका मोजत आहेत. दुरुस्ती आणि देखभालअभावी सध्या धोकादायक झालेल्या या दवाखान्यांतून जीवघेणा प्रवास करून आरोग्य यंत्रणा आजही दऱ्याखोऱ्यातील आदिवासी बांधवांना तुटपुंज्या सुविधांमध्ये आरोग्य सुविधा देत आहे. देखभालीअभावी कधीही दुर्घटनेचा बळी ठरू शकणाऱ्या या तरंगत्या दवाखान्यांकडे शासन कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा