नाशिक – थंडीचा कडाका ११ दिवस सहन करुन सुमारे २५० किलोमीटरची पायपीट करीत नाशिकपर्यंत आलेल्या बिऱ्हाड मोर्चातील हजारो मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास मात्र सुखकारक झाला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबारहून मुंबईला धडक देण्यासाठी निघालेला आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा सोमवारी नाशिकमध्ये स्थगित झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा