पंचवटी, दसक, उंटवाडीमध्ये लवकरच विद्युत दाहिनी
प्रदूषण कमी करण्यासाठी स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार लाकडाऐवजी विद्युत दाहिन्यांवर करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न चालविले असले तरी त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरातील अमरधाममध्ये दररोज साधारणत: ४० पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात. यातील केवळ दोन-तीन पार्थिवांवर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार होतात. उर्वरित सर्व सरण रचून केले जातात. मनपाच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेत नऊ महिन्यांत लाकुड व तत्सम खरेदीवर तब्बल सव्वा कोटींचा खर्च झाला आहे. वीज वा गॅस दाहिनीचा अधिक्याने वापर झाल्यास आर्थिक भार कमी होईल. शिवाय लाकडाचा वापर थांबून प्रदूषणाची पातळी कमी करता येणार आहे. त्या अनुषंगाने पंचवटी, दसक व उंटवाडीलगत या तीन सन्मानभूमीत नव्याने वीज दाहिन्या कार्यान्वित केल्या जात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा