ध्वनिप्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई
नाशिक – शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत जवळपास पाच वर्षानंतर पुन्हा एकदा आवाजाच्या भिंतींचा दणदणाट झाला. तर काही मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाला पुढील वर्षी लवकर या, अशी साद घालत निरोप दिला. सुमारे १३ तास चाललेल्या या मिरवणुकीत आकर्षक पुष्प सजावट, नेत्रदीपक रोषणाई, पारंपरिक पेहरावातील ढोल पथके, मर्दानी खेळ ही वैशिष्टय़े ठरली. राजकीय नेत्यांशी संबंधित रोकडोबा, दंडे हनुमान, शिवसेवा युवक अशा पाच गणेश मंडळांनी आवाजाच्या भिंती उभारल्या होत्या. ध्वनिप्रदूषण नियमावलीचे उल्लंघन झाले असल्यास त्यांच्यावर कारवाईची तयारी पोलिसांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा