नाशिक – शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहात २०२३-२४ या वर्षात एकही कर्मचारी रोजंदारी तासिका तत्वावर घेऊ नये, या आदेशामुळे राज्यातील पाच ते सहा हजार कर्मचारी अडचणीत सापडल्याची तक्रार करीत आदिवासी विकास विभाग वर्ग तीन आणि चार रोजंदारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शेकडो कर्मचारी येथील आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयापासून बिऱ्हाड मोर्चाद्वारे मुंबईच्या दिशेने पायी मार्गस्थ झाले. मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रोजंदारीवर आजवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाह्य स्त्रोतांद्वारे (आउटसोर्सिंग) मनुष्यबळ घेण्यास मोर्चेकऱ्यांनी विरोध केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा