जळगाव – ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २१ मे रोजी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मोर्चासंदर्भातील निवेदन मंत्री महाजन यांच्या संपर्क कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी दिले आहे. निवेदन देताना महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंदकुमार गणवीर, महासचिव नामदेव चव्हाण, संघटन सचिव सखाराम दुर्गुडे, सचिव नीळकंठ ढोके, उपाध्यक्ष वसंतराव वाघ, सचिव अमृत महाजन आदी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा