पाणी असूनही धरणगावकरांचे हाल झाले, त्याबद्दल क्षमा मागतो. मात्र, पाणीपुरवठ्यातील विलंब हा तांत्रिक चुकीमुळे झाला. आमच्यासोबत असताना विरोधकांना मुख्याधिकार्यांसह सर्व काही चालत होते. आता मात्र विरोधात गेल्यानंतर त्यांना सर्व काही चूक वाटत आहे. यामुळे त्यांनी जिथे लोणी खाल्ले, तिथल्या ताकाचे बोलू नये, अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. धरणगाव शहरात आगामी पन्नास वर्षांची पाण्याची सोय आम्ही करीत असून, माझ्या वक्तव्यांमधील ध चा मा करण्याचेच काम विरोधकांना उरले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा