जळगाव : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेंतर्गत १४ जुलैला दुपारी २.३५ ला आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यासाठी एलव्हीएम-३ लाँचरचा वापर करण्यात आला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरला, तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरेल. या मोहिमेमध्ये खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील हातेड या छोट्याशा गावातून इस्त्रोपर्यंत पोहोचणारे संजय गुलाब देसर्डा यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा