प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावर दसऱ्याला मंदिर परिसरात होणारी बोकडबळी प्रथा २०१७ पासून बंद करण्यात आली आहे. स्थानिकांकडून मंदिर परिसराबाहेर या प्रथेचे पालन केले जात आहे. आता ग्रामस्थांनी पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी बोकडबळीची केलेली मागणी आणि धोडंबे येथील आदिवासी विकास सोसायटीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर २६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा