जळगाव – शहरासह जिल्ह्यात पाच-सहा दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील रावेरसह तालुक्याला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात रोझोदा येथील तरुण बेपत्ता झाला असून, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाकडून त्याचा शोध घेतला जात आहे, तर अहिरवाडी गावातून ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे. रावेर, यावल, बोदवड, भुसावळ या तालुक्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा