नाशिक – इगतपुरीतील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गाच्या मुख्य रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक आंदोलन होऊनही काम सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून, काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी अखिल भारतीय आदिवासी सेनेने जाहीर केलेल्या इगतपुरी शहर बंदला शहरातील व्यापारी, टॅक्सी चालक, रिक्षा चालक यांनी प्रतिसाद दिल्याने शहरातील बहुतांश व्यवहार बंद होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा