मनमाड – पेरणीसाठी शेतकर्यांचा विश्वास असलेले मृग नक्षत्र अखेर कोरडेच गेले. गुरुवारपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला. मृग नक्षत्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यासह येणारा पाऊस यंदा बरसलाच नाही. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. पावसाचा अंदाज बांधून शेतकरी खते, बी-बियाण्यांच्या खरेदीला सुरूवात करतो. बाजारपेठेत चैतन्य निर्माण होते. यंदा मात्र पावसाअभावी बाजारपेठेत मंदीचे सावट उभे ठाकले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा