धुळे : शहराला पाणी पुरवणाऱ्या तापी पाणी पुरवठा योजनेच्या वाहिनीला लागणारी गळती महापालिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे. या योजनेला बाभळे (ता.शिंदखेडा) शिवारात जलशुद्धीकरण केंद्रासमोर सुरू झालेली गळती मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चालु राहिल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मुंबई-आग्रा महामार्गालगतच ही जलवाहिनी आहे. गळतीमुळे शहरातील अनेक वसाहतींतील पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले. शिवाय पाण्याची नासाडी आणि महापालिकेच्या तांत्रिक यंत्रणेचीही धावपळ झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा