जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा पाडळसरे प्रकल्प २० ते २५ वर्षांपासून अपूर्ण असून, तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी बुधगाव (ता. चोपडा) येथील रहिवासी व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या तरुण सदस्याने गुडघ्यावर चालून अमळनेर येथील श्री मंगळग्रह देवाला साकडे घातले. यावेळी बैठकीसाठी आलेले मंत्री अनिल पाटील यांना हात जोडत आणि दंडवत घालत त्याने मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची विनंती केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा