नंदुरबार: जमिनीच्या पोटात अनेक आश्चर्य दडलेली आहेत, असे म्हणतात. त्यांचा केव्हां, कोणाला अनुभव येईल हे सांगता येत नाही. तीन, चार दिवसांच्या संततधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला या आश्चर्याचा अनुभव घेता आला. नंदुरबार जिल्ह्यात तीन ते चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले वाहू लागले. तलावांसह लघु, मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले. विहिरींनाही पाणी उतरल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली. काही ठिकाणी तर, पावसाने आता आवरावे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा