नाशिक : ग्रामीण तथा शहरी भागातील रोहित्र बिघाडानंतर कृती व मानकाप्रमाणे वेळेत बदलण्याची कार्यवाही होणे आवश्यक आहे. विद्युत अपघातामुळे अनेक वेळा प्राण गमवावे लागतात. ही दुर्दैवाची बाब असून विद्युत अपघात शून्य होण्यासाठी विद्युत निरीक्षक विभागाने शाळा व ग्राहकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश वीज मंडळ कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा