नाशिक: शहरातील गंगापूर रस्त्यावरील प्राचीन वटवृक्ष वाचविण्यासाठी जमलेल्या पर्यावरणप्रेमींना मंगळवारी सुनावणीसाठी जमलेल्या एका गटाने मारहाण केली. अकस्मात घडलेल्या या घटनेने धास्तावलेल्या वृक्षप्रेमींनी पोलिसात धाव घेतली. वृक्षप्रेमींनी मद्यपान करून वाहन चालविले जात असल्याने अपघात घडतात, असे विधान केल्यामुळे स्थानिक रहिवासी चिडले. वृक्ष हटविण्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाले. आपण मध्यस्थी करून वाद मिटवला, असा दावा ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी केला. या घटनाक्रमाची तक्रार वृक्षप्रेमींनी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा