जळगाव : शहरात सार्वजनिक मंडळांतील गणपती दर्शनासाठी भक्तांमध्ये आतुरता दिसून येत आहे. देखावे, आरास पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांमुळे शहराला सायंकाळी यात्रेचे स्वरूप येते. यानिमित्ताने रस्त्यांवरच ठाण मांडलेल्या विविध वस्तू व्यावसायिकांचीही चांदी होत असून, दिवसाला सुमारे दीड कोटींवर उलाढाल होत आहे. त्यात परराज्यांतील व्यावसायिकांचा सर्वाधिक समावेश आहे. टवाळखोरांकडून अधिक त्रास असल्याचे विक्रेत्या महिलांकडून सांगण्यात आले. महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून विसर्जनाबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा