नाशिक : धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील काही भागात भूजलाचा बेसुमार उपसा होत असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने अशा १५ पाणलोट क्षेत्रातील ३५७ गावांमध्ये वैयक्तिक लाभाच्या विहिरी व विंधनविहिरींवर बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक फटका सिन्नर तालुक्यास बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा