नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘हर घर जल’सह विविध शासकीय योजनांचा जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे १० तालुक्यांतील ७८३ गावे व वाड्यातील सुमारे पाच लाख नागरिकांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. गावांची तहान भागविणे आणि टँँकर भरण्यासाठी १३० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. २५६ टँकर दैनंदिन ५६२ फेऱ्यांमधून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा