नाशिक : पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत नसल्याने शहरात गुन्हेगारी वाढतच आहे. पंचवटीत गुन्हेगारीच्या घटना सातत्याने होत असून टोळ्यांमध्ये हाणामाऱ्या होत आहेत. रविवारी दोन गटात वर्चस्ववादातून हवेत गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या दृष्टीने मात्र किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. एकीकडे राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार नागरिकांशी संवाद तसेच वेगवेगळ्या उपक्रमांची प्रसिध्दी करण्यात अडकलेला पोलीस विभाग गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी कठोर कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा