नाशिक: गंगापूर धरणातून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांऐवजी बांधकाम व्यावसायिकांना वितरित होत असल्याचे उघड झाल्यानंतर वाहतूकदार आणि शेतकरी यांच्यात गाळ वाहतूक दराच्या तिढ्यावर मार्ग निघत नाही, तोपर्यंत गंगापूर धरणालगतच्या गंगावऱ्हे येथील गाळ उपशाचे काम थांबविण्यात आले आहे. या उपक्रमास सुरवात झाली, तेव्हापासून बोटावर मोजता येतील, इतक्याच शेतकऱ्यांना गाळयुक्त सुपीक माती मिळू शकली. उर्वरित गाळयुक्त माती विविध भागातील बांधकाम, भूखंड वा जमिनीत भर टाकण्यासाठी दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा मूळ उद्देश सफल होणार नसेल तर, हे काम थांबविण्याची सूचना लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा